Posted by: Milind Mohan Arolkar | फेब्रुवारी 18, 2009

राजा शिवछत्रपती…ना होते तो…

shivajiइन्द्र जिमि जंभ पर, बाडब सुअंभ पररावन सदंभ पर, रघुकुल राज हैं।

पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर, ज्यौं सहस्रबाह पर राम-द्विजराज हैं॥

दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड परभूषन वितुंड पर, जैसे मृगराज हैं।

तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस परत्यौं मलिच्छ बंस पर, सेर शिवराज हैं॥

ऊंचे घोर मंदर के अंदर रहन वारी, ऊंचे घोर मंदर के अंदर रहाती हैं।

कंद मूल भोग करैं, कंद मूल भोग करैंतीन बेर खातीं, ते वे तीन बेर खाती हैं॥

भूषन शिथिल अंग, भूषन शिथिल अंग, बिजन डुलातीं ते वे बिजन डुलाती हैं।

भूषन भनत सिवराज बीर तेरे त्रास, नगन जडातीं ते वे नगन जडाती हैं॥

छूटत कमान और तीर गोली बानन के, मुसकिल होति मुरचान  की ओट मैं।

ताही समय सिवराज हुकुम कै हल्ला कियो, दावा बांधि परा हल्ला बीर भट जोट मैं॥

भूषन भनत तेरी हिम्मति कहां लौं कहौं, किम्मति इहां लगि है जाकी भट झोट मैं।

ताव दै दै मूंछन, कंगूरन पै पांव दै दैअरि मुख घाव दै-दै, कूदि परैं कोट मैं॥

बेद राखे बिदित, पुरान राखे सारयुत, रामनाम राख्यो अति रसना सुघर मैं।

हिंदुन की चोटी, रोटी राखी हैं सिपाहिन कीकांधे मैं जनेऊ राख्यो, माला राखी गर मैं॥

मीडि राखे मुगल, मरोडि राखे पातसाहबैरी पीसि राखे, बरदान राख्यो कर मैं।

राजन की हद्द राखी, तेग-बल सिवराजदेव राखे देवल, स्वधर्म राख्यो घर मैं॥

कवि भूषण यांनी महाराजांचं जे काही वर्णन केलंय…ते केवळ सार्थ आहे असं नव्हे तर मोंगली सुलतानी ज्यांनी अनुभवली आहे अशा एका सामान्य माणसाचं ते हृद्गत आहे.


terrorism1

तत्कालीन इस्लामी क्रूर आणि हिंदूविरोधी शासनाच्या अत्याचाराने पीडित जनतेत शिवाजी व छत्रसाल यांच्या पराक्रमाच्या कथा सांगून राष्ट्रभावना जागृत करण्याचे असामान्य कार्य कविराजांनी केले आहे.

छत्रपती शिवरायांच्या एका मोहिमेचे वर्णन ते करतात…

साजि चतुरंग वीर रंग में तुरंग चढ़ि। सरजा सिवाजी जंग जीवन चलत है।।

भूषन भनत नाद विहद नगारन के। नदी नद मद गैबरन के रलत हैं।।

ऐल फैल खैल भैल खलक में गैल गैल, गाजन की ठेल-पेल सैल उसलत हैं।

तारा सों तरनि घूरि धरा में लगत जिम, धारा पर पारा पारावार ज्यों हलत हैं।

खरा साहित्यिक आणि साहित्य तेच जे समाजाचे वास्तव चित्रण मांडते. समाजाला लेखणीद्वारे दिशा देते. शिवाजी महाराजांच्या कार्याचे यथार्थ चित्रण पुढील दोह्यामध्ये आढळते

काशी की कला जाती, मथुरा मस्जिद होती

अगर शिवाजी ना होते तो, सुन्नत होती सबकी…

rajmudra2ज्यांची सुन्नत झाली, धर्मांध परकीयांना विरोध करून मृत्यु पत्करण्यापेक्षा परका धर्म ज्यांनी स्वीकारला,  त्यांचेच वंशज आता मुसलमान म्हणून बांगा देत आहेत आणि ज्यांनी संघर्ष करून विजय आणि भावी पिढ्यांसाठी स्वातंत्र्य मिळवले,  त्यांच्या तोंडी आहे जयजयकार  शिवरायांचा…!

त्रपती शिवाजी महाराज की जय…!


प्रतिसाद

  1. very good and i am proud that some body kows this all poems of shivaji maharaj.

    thank you

    shripad

  2. Thanks Shripad…Many of knows the poem.

  3. very good…!!! jai BHAVANI JAI SHIVAJI…!!!


तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

प्रवर्ग

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 66 other followers